कव्वाली वाला आला अन् शेर और शायरी वाला गेला
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरकारच्या सोयीसाठी झाली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी या नियुक्तीवर टीका
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरकारच्या सोयीसाठी झाली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी या नियुक्तीवर टीका
काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा फटका नाना पटोले यांना मिळाला. पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया, ज्यांना ‘BeerBiceps’ म्हणून ओळखले जाते, त्यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. त्यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला अश्लील आणि अवमानकारक प्रश्न
राजीव कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्ती झाली आहे. या पदावर आता ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील निवडणूक आयोग हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा कणा आहे.
काळासोबत विदर्भातील कृषी संकट वेगाने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अनेक समस्यांमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हे भाग आजही
महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका शिंदे गटाच्या आमदारांना बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ
नागपूर महानगरपालिकेने शहरभर 42 पार्किंग स्पॉट्स तयार केले आहेत. परंतु या पार्किंग स्पॉट्सवर वाहनांची सुरक्षा नसल्यानं नागरिकांना जास्त शुल्क भरावं लागते. नागपूर शहरात पार्किंगची विक्रमी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाणा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ‘वाघ्या-मुरळी’ गाण्यावर डान्स करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व
मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटात सातत्याने मोठ्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे बाहेर