टीका करताना Vijay Wdettiwar म्हणाले 10 बायका करा
बीड मधील घटनेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मुंडे यांच्यावर टीका केली आहे. गरज असेल तर दहा बायका करा, पण कोणाचा
बीड मधील घटनेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मुंडे यांच्यावर टीका केली आहे. गरज असेल तर दहा बायका करा, पण कोणाचा
राज्यभरातील आयएएस अधिकाऱ्यांची बदली केल्यानंतर महायुती सरकारने 23 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहेत. राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाली आहेत. अलीकडेच आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. लवकरच आयपीएस अधिकारी देखील बदलले जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले
विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अकोला जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात यश आले. मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांविरुद्ध आता भाजपने कारवाई सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवार विरोधात
राज्यातील आरटीओ ऑफिसवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे आता महापालिकास्तरावर स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 57 प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि 8 उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता बरेच दिवस झाले आहेत. सरकार स्थापनेनंतर दोन अधिवेशन देखील पार पडले आहेत. त्यानंतरही अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. आवडते खाते न मिळाल्याने महायुती मधील अनेक
गेल्या अनेक दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये विजेची समस्या कायम आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने लोक त्रासून गेले आहेत. वीज निर्मिती केंद्र असतानाही अकोला जिल्हा वेळीअवेळी ‘पावर कट’च्या समस्येला तोंड
पालकमंत्री असताना अकोला जिल्ह्याला सावत्रपणाची वागणूक देणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा अकोला जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अकोल्याप्रती असलेली
Views: 11231 भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही बदल केले. नागपुरातील भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना पक्ष संघटनेत स्थान देण्यात आलं आहे. माजी मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरून केला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय