Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी
अवकाळी पावसाच्या संततधाराने राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाची पिकं मातीत रुतून बसली आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने दिलासादायक निर्णयांची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या माथी संकटाचे
