Maharashtra : लाडक्या बहिणींचं भविष्य केंद्राच्या हाती
लाडकी बहीण योजनेतून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आल्याने राज्य सरकारने कडक छाननी सुरू केली आहे. गरीब बहिणींचा आर्थिक आधार म्हणून गाजवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या
लाडकी बहीण योजनेतून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आल्याने राज्य सरकारने कडक छाननी सुरू केली आहे. गरीब बहिणींचा आर्थिक आधार म्हणून गाजवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या
अमरावतीत गुजरातमधून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. खरीप हंगाम अगदी दारात येऊन ठाकलेला असताना शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्जता सुरू केली आहे. बाजारपेठेत
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी वेळ कमी पडत असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात
अकोल्यातील सततच्या वीज समस्येमुळे त्रस्त जनतेला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर दीर्घ रजेनंतर त्यांच्या बदलीला पूर्णविराम मिळाला आहे. अकोला शहर आणि ग्रामीण भागात गेल्या
संपूर्ण राज्यात रोहिंग्या-बांगलादेशी जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण सुरू असतांनाच अकोल्यात जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचारविरोधातील खंदे लढवय्ये किरीट सोमय्या यांनी
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीका आणि आरोपांचं सत्र सुरू आहे. राजकारणात शब्दांच्या खडतर लढाया नवीन नाहीत. पण
अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जीवनात नवे उजाळे फुलवणाऱ्या योजनांचा आरंभ करत शासनाने संवेदनशीलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. सौरऊर्जा, पांदण रस्ते आणि “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून विकासाला आता
महायुती सरकारमधील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी हे केवळ सहाय्यक नसून, आता ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिस्तीच्या रडारवर आहेत. नियुक्तीपासून वर्तणूकपर्यंत प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून, चुकीसाठी माफ नाही, हे
सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील
नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः समोर आले, जनसंवाद कार्यक्रमात दोनशेहून अधिक तक्रारी, समस्यांवर थेट सुनावणी आणि प्रशासनाला कडक आदेश. नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा आणि