Maharashtra : विद्येच्या मंदिरांतून गुरु हरवले
शाळा सुरु आहेत, विद्यार्थीही हजेरी लावत आहेत… पण वर्गात शिक्षकच नाहीत. नव्या संचमान्यतेतील त्रुटींमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळा ‘विनाशिक्षकी’ होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या संचमान्यता धोरणामुळे जिल्ह्यातील शिक्षण
