Maharashtra Politics : उदय सामंत पुन्हा राज ठाकरे यांच्या दरबारी
राज्यातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना मंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी भेट राजकारणात नवा कल आणत आहे. गेल्या काही
राज्यातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना मंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी भेट राजकारणात नवा कल आणत आहे. गेल्या काही
भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या कडक कारवाईला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ट्रेलर’ म्हटले, आणि सांगितले की संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. त्यांच्या शब्दांत, मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला दिलेले संदेश हे केवळ प्रारंभ आहे, पूर्ण
दापोरी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात अमरावती जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाला. गुणवत्तेच्या बळावर शाळेने राज्यात नावलौकिक मिळवला. राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, या अभियानात
गळतीमुळे थांबलेली अमरावतीची जलवाहिनी आता पुन्हा धावायला सज्ज झाली आहे. बुधवारी 14 मेपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होणार असून, मजीप्राने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केलं आहे. अमरावती आणि बडनेरा शहरातील
पावसाआधी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. विश्वसनीय वीजसेवेसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि आगामी मान्सून हंगाम
लंडन स्ट्रीट प्रकल्पाच्या नावाखाली नागपूरकरांची स्वप्नं, आशा आणि हक्कांचे बेरजेत लिलाव सुरू आहे. स्वघोषित प्रशासक ‘अतिक्रमण वीर प्रफुल’च्या राजवटीत जनतेसाठी राखीव जमिनींचा कायद्यानंच विध्वंस झाला आहे. नागपूर शहराच्या भांमटी, खामला,
डोनाल्ड ट्रम्पचं ट्वीट, अजितदादांची रात्री बैठक, आणि लाडक्या बहिणींसाठी ऐतिहासिक घोषणा. महाराष्ट्राचं राजकारण थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत वज्रप्रहार केला. संपूर्ण उपखंड पुन्हा एकदा युद्धछायेत झाकोळले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचं आक्रमक विधान साऱ्यांचे लक्ष वेधून घेतंय. देशात पुन्हा एकदा युद्धजन्य वातावरण
एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, 25 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदीसह भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. चालक, वाहक, अभियंते आणि इतर पदांवर लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार
चंद्रपूर जिल्हा परिषदेत पुल्कित सिंह यांच्या नेतृत्वात 3 दिवसांत 299 बदल्यांची धडाकेबाज मोहीम राबवली गेली. यामुळे प्रशासनात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय घडामोडींमध्ये एक मोठा