Devendra Fadnavis : पणतीपासून पॅनलपर्यंत, महाराष्ट्राच्या ऊर्जायात्रेचा सौरसंकल्प
शेतीला शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा क्रांतीचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 मेगावॅट उत्पादनाचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. राज्याच्या
