Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा
काँग्रेसने महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या आणि लाडकी बहीण योजनेवरून घेरलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करत, दिल्लीत जा आणि निधी आणा, असे म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,