Bhandara : ज्ञानाच्या मंदिरात शालार्थ घोटाळ्याची काळी सावली
महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यात एक हजाराहून अधिक बनावट शिक्षकांची भरती झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या भिंती हादरल्या आहेत. शाळेत ज्ञान.
