महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक विकासाचे शस्त्र उपसत, तरुणांना अभ्यास व सुसंस्कारांचा मार्ग सुचवला. ‘वाचाल तर वाचाल’चा मंत्र देत त्यांनी ग्रामविकासाच्या नव्या दिशा दाखवण्याचा.

Read More

Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका

राज्यातील पायाभूत प्रकल्पांचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक पवित्र्यात आले आहेत. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, एकदा प्रकल्प हाती घेतला की तो फक्त तीन वर्षांत पूर्ण झाला पाहिजे. राज्याच्या पायाभूत.

Read More

Bhandara : राजकीय कुटुंबात उमटला ‘बापगिरी’चा सावट, सावली कोणाची?

जिल्ह्यात निर्माण झालेला एक प्रश्न आणि भंडाऱ्याच्या राजकारणात उठलेले मौनाचे वादळ. सत्तेच्या घरात एक विचार निर्माण झाला आणि प्रत्येकाच्या मनात उमटले की, भंडारा जिल्ह्याचा राजकारणात बाप कोण? भंडाऱ्याच्या राजकीय अवकाशात.

Read More

Bhandara : स्मार्ट मीटर की स्मार्ट सापळा? ग्राहकांना विजेचा झटका

धारगावमध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विजेच्या बिलांमध्ये प्रचंड वाढ झाली असून नागरिक हवालदिल झाले आहेत. परवानगीशिवाय जबरदस्तीने लावण्यात आलेल्या मीटरमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेले ग्राहक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत..

Read More

Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे नाही

सनातन धर्मावर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच फटकारत डिवचले आहे. आव्हाड यांना कोणतीच माहिती नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या.

Read More

Sandip Joshi : नळातून गढूळतेची धार अन् जोशी बनले देवाभाऊंची तलवार 

 मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या निष्क्रियतेविरोधात आमदार संदीप जोशी यांनी थेट मनपा आयुक्तांना इशारा देत रोष व्यक्त केला आहे. राजकारणात.

Read More

Supreme Court : गुंता सुटला; प्रभाग रचना बदलणार, मतांचा खेळ रंगणार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना अंतिम मंजुरी देत, नव्या प्रभाग रचनेनुसार व ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील राजकीय घडामोडींना नवा वेग मिळाला आहे..

Read More

Harshwardhan Sapkal : वर्दी होते मलिन, कायदा कचऱ्यात विलीन

पुण्यात कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पोलिसांवर तत्काळ ऍट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. जेव्हा.

Read More

Vijay Wadettiwar : कोथरूड पोलिस न्याय देण्याऐवजी छळात गुंतलेत

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन दलित तरुणींवर जातीय शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. पुण्यातील कोथरूड पोलिसांवर दलित तरुणींच्या छळाचा गंभीर आरोप समोर.

Read More

Yashomati Thakur : शासनाच्या सावळ्या गोंधळात अडकले विद्यार्थ्यांचे भविष्य

राज्यातील महायुती सरकारने शिक्षण क्षेत्रात सहा महिन्यांत सात वादग्रस्त निर्णय मागे घेतल्यावर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील निर्णयांवर सध्या चहुबाजूंनी टीकेची.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!