Yashomati Thakur : शासनाच्या सावळ्या गोंधळात अडकले विद्यार्थ्यांचे भविष्य
राज्यातील महायुती सरकारने शिक्षण क्षेत्रात सहा महिन्यांत सात वादग्रस्त निर्णय मागे घेतल्यावर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील निर्णयांवर सध्या चहुबाजूंनी टीकेची.
