महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लाडकी बहीण ते लखपती दीदीचा संकल्प 

लाडकी बहीण योजनेवरून राज्यात राजकीय घमासान चांगलंच पेटलं आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं की, आमचं उद्दिष्ट त्यांना फक्त एक हजार 500 नाही, तर लखपती बनवायचं आहे..

Read More

Nagpur Riots : पोलिसांनी झाड कापणाऱ्याला ठरवलं दंगेखोर

मार्च महिन्यात नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीत पोलिसांची वेगळीच करामत समोर आली आहे. शांततेचा चेहरा म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर 17 मार्चच्या रात्री अचानकच जळून निघालं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन.

Read More

Amravati : अडचणींच्या अंधारात संवादाचे दिवे लावणारा उपक्रम 

अमरावती जिल्हा परिषदेत प्रशासनाच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. ‘आस्थापना दिना’च्या रूपाने एक संवादशील, निर्णयक्षम उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रलंबित प्रश्नांची उकल आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या.

Read More

Ravindra Chavan : संकल्प ते सिद्धीचा रथ विदर्भात दौडला 

भाजपच्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाचा जोर विदर्भात अनुभवायला मिळाला. नागपूरात झालेल्या भव्य कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी संघटन शक्तीचा नवा निर्धार केला. भारतीय जनता पक्ष देशभरात ‘संगठन पर्व’ साजरा करत आहे. पक्षाच्या संघटनात्मक.

Read More

Pyare Khan : देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिष्ठेला नितेश राणेंचा गंभीर धोका

महायुतीतील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांनी राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. त्यातच नितेश राणे यांच्या बकरी ईदसंदर्भातील वक्तव्यावर अल्पसंख्याक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांचा मुस्लिम समाजावर केलेला.

Read More

MSRTC : एसटी तिकीटाच आता पुरुषांनाही दिलासा 

एसटी प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. आता महिलांप्रमाणे त्यांनाही १५ टक्क्यांची सवलत मिळणार असून, ‘फ्लेक्सी फेअर’ योजना जुलैपासून लागू होणार आहे. एसटीमध्ये ज्याप्रमाणे महिलांना सवलत दिली जाते, त्याचप्रमाणे आता.

Read More

Yashomati Thakur : पार्टी विथ डिफरेंस कुठे हरवली

महायुती सरकारच्या काही मंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यांवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दांत टीका करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्चींपेक्षा जास्त ठरतं..

Read More

Yavatmal : खरीपपूर्वीच खत तस्करीचा भांडाफोड

खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणीच्या अंतिम तयारीला लागले असून बाजारात बियाण्यांची मोठी मागणी दिसून येते. याच संधीचा गैरफायदा घेत काही बियाणे व खत माफिया शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळ करत आहेत..

Read More

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी 

अवकाळी पावसाच्या संततधाराने राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाची पिकं मातीत रुतून बसली आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने दिलासादायक निर्णयांची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या माथी संकटाचे.

Read More

Bakri Eid : गोवंशावर गदा, तर सरकार बनवणार वज्र

गोवंश कत्तल आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोहत्या रोखण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे अबू आजमींच्या वक्तव्यांवरून वादंग निर्माण झालं आहे. बकरी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!