Devendra Fadnavis : तापीच्या थेंबातून फुलणार विदर्भ
तापी नदीच्या पाण्यावर महाराष्ट्र व मध्य प्रदेशाने ऐतिहासिक करार केला असून, या निर्णयामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आणि नागपूरसह अनेक भागांना पिण्याचे व सिंचनाचे मुबलक पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार,.
