महाराष्ट्र

Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला

मागील 25 वर्षांपूर्वी आखलेले स्वप्न आजही न्यायालयाच्या गल्लीमध्ये अडकलेले आहे. जुना भंडारा रस्ता रुंद होण्याऐवजी कायदेशीर पेचांच्या जाळ्यात अजून गुंतत चालला आहे. एकेकाळी नागपूरच्या विकासाचे स्वप्न घेऊन आखलेली योजना, आज.

Read More

Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू 

माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून,.

Read More

Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार 

शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा चेहरा ठरलेले रवीकांत तुपकर पुन्हा जोशात आले आहेत. त्यांनी सरकारविरोधात निर्णायक कृतीसाठी शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा सरकारला नमवणारा आवाज म्हणजे रवीकांत तुपकर पुन्हा एकदा.

Read More

Nagpur : नाग नदीच्या भविष्यासाठी संकट

नाग नदीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या विकासकामांमध्ये अतिक्रमण आणि अडथळ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीच्या प्रवाहातील अडथळ्यांमुळे पूराची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. नाग नदीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत.

Read More

Parinay Fuke : ठाकरे गटाची मशाल विझवता- विझवता टेंबाच तुटणार वाटतंय 

भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. फुके यांच्या मॅजिकच्या.

Read More

Praful Patel : प्रेससमोर नाही, पण पडद्याआड काहीतरी शिजतंय

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरु आहे. ज्यात ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांची एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवीन वळण मिळालं आहे. महाराष्ट्राच्या.

Read More

Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले

काश्मीरचा प्रश्न हा धार्मिक नसून राजकीय आहे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी मांडली. त्यांनी कलम 370, सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आणि ऐतिहासिक सत्ये यावर स्पष्ट भाष्य केले. काश्मीरच्या.

Read More

Shiv Sena : ऑपरेशन सिंदूरच्या आगीत राजकारणाचा धुरळा 

पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरक्षा आणि राजकारणाचा धगधगता धागा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर.

Read More

Harshwardhan Sapkal : कॉंग्रेस संपणं म्हणजे भारताची संस्कृती संपवणं

साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या योगदानाचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करत काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सांगितले. काँग्रेस पक्षाचा व भारत देशाचा डीएनए एकसंध आहे. काँग्रेसचा विचार, धोरणे आणि मूल्ये.

Read More

Rohit Pawar : बलुचिस्तानला स्वातंत्र्य देऊन पाकचे तुकडे करा

पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा करून केवळ तीन तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या कुरापतींवर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा होताच अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!