Maharashtra : विद्यार्थ्यांचे चारित्र्य व मूल्य घडवणीसाठी नवे दालन
महाराष्ट्राने शालेय शिक्षणात मूल्याधारित क्रांतीची नांदी केली आहे. ‘मूल्यवर्धन’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी विद्यार्थ्यांना चारित्र्य व नैतिक शिक्षणाचा सशक्त आधार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाने एक.
