महाराष्ट्र

Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात

छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे आहे, ज्याचा आम्ही ठाम विरोध करतो. केंद्रीय नेतृत्वाने लक्ष.

Read More

Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक

भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते.मात्र सर्वजण सुरक्षित आहेत. राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने व्यवस्था केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Read More

Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची.

Read More

Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचं वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये अडकून पडलं आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्यांनी तीच जागा पाहिल्याने कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरच्या सौंदर्यानं भारावून.

Read More

Anil Deshmukh : धोक्याच्या छायेत धीराचा हात

श्रीनगरमध्ये अडकलेल्या नागपूरच्या दोन कुटुंबीयांशी अनिल देशमुख यांनी थेट संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत राज्य सरकारकडे त्यांच्या सुरक्षित परतीची विनंती केली. काटोल मतदारसंघातील मुर्ती येथील देशभ्रतार कुटुंब आणि कोराडी.

Read More

Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी.

Read More

Chandrashekhar Bawankule : वर्ध्यात जिल्हाध्यक्षपदासाठी गट-संघर्ष उफाळला

वर्धा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरशीची स्पर्धा रंगली आहे. बावनकुळे यांच्या बैठकीनंतर इच्छुकांची हालचाल वाढली आहे. वर्धा जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी रंगलेली स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे एकमुखी निर्णय असल्याचा.

Read More

UPSC : महाराष्ट्राचा झेंडा सर्वोच्च शिखरावर

UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राने यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. राज्यातील नऊ वाजून अधिक विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून राज्याचा झेंडा उंचावला आहे. केंद्र सरकारच्या.

Read More

IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व

राज्य शासनाने नवीन प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे विदर्भातील काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. राज्य प्रशासनात 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या.

Read More

Devendra Fadnavis : मत्स्य उद्योग आता शेतीच्या मानधनात

महाराष्ट्र सरकारने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मत्स्यव्यवसाय.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!