महाराष्ट्र

Anil Deshmukh : तथ्यांची वाट पाहा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यावर अनिल देशमुख यांनी चौकशीअंती सत्य समोर येईल असे मत व्यक्त केले आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण.

Read More

Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर 

‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांतील 28 ओबीसी विद्यार्थ्यांनी युपीएससी 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले. हे यश म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आणि शिक्षणाच्या प्रकाशाने उजळलेली वाटचाल.

Read More

Nagpur : पहलगामच्या थरारातून परतीचा प्रवास

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचे भंसाली आणि कोळकर कुटुंब सुरक्षितपणे परतले. श्रीनगरमधील तणावपूर्ण वातावरणातून हे कुटुंब आज सकाळी नागपूरला पोहोचले. काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या भंसाली आणि.

Read More

Parinay Fuke : राजकारणाच्या ‘मेट’ मास्टरची आता बुद्धिबळावर नजर

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत पुण्यात FIDE Women’s Grand Prix 2025 बुद्धिबळ स्पर्धेचा भव्य समारोप पार पडला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटूंनी सहभाग घेत महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण.

Read More

Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात

गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे.

Read More

Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा नागपूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर नागपुरात संतापाचा उद्रेक.

Read More

Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यात शोककळा पसरली आहे. काश्मीरमधील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी.

Read More

Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती

जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले.

Read More

Prakash Ambedkar : जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटकांचा बचाव

प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू काश्मीरमधील अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षित परताव्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी त्यांची परतफेड सुनिश्चित केली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक.

Read More

Pahalgam Attack : दहशतीच्या छायेतून सुटका

पश्चिम विदर्भातून पर्यटनासाठी गेलेले नागरिक पहलगामच्या हल्ल्यातून सुखरूप परतत आहेत. अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या श्वास रोखून ठेवणाऱ्या क्षणांना आता दिलासा मिळाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!