महाराष्ट्र

Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल

तापत्या उन्हाच्या कहराने हैराण झालेल्या अमरावतीकर वाहनचालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी काही तासांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत.

Read More

Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे..

Read More

Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत शरद पवारांचे पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आज चौकशी आयोगासमोर झालेली सुनावणी राजकीय.

Read More

UPSC : यवतमाळच्या भूमीतून दिल्लीपर्यंत झलक

देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC 2024 च्या परीक्षेत यवतमाळच्या आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशात 142 वा क्रमांक पटकावत प्रेरणादायी यश मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिच्या या झंझावाती.

Read More

Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात

छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे आहे, ज्याचा आम्ही ठाम विरोध करतो. केंद्रीय नेतृत्वाने लक्ष.

Read More

Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक

भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते.मात्र सर्वजण सुरक्षित आहेत. राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने व्यवस्था केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Read More

Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची.

Read More

Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचं वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये अडकून पडलं आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्यांनी तीच जागा पाहिल्याने कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरच्या सौंदर्यानं भारावून.

Read More

Anil Deshmukh : धोक्याच्या छायेत धीराचा हात

श्रीनगरमध्ये अडकलेल्या नागपूरच्या दोन कुटुंबीयांशी अनिल देशमुख यांनी थेट संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत राज्य सरकारकडे त्यांच्या सुरक्षित परतीची विनंती केली. काटोल मतदारसंघातील मुर्ती येथील देशभ्रतार कुटुंब आणि कोराडी.

Read More

Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!