Devendra Fadnavis : जिथं पोहोचला नाही विकास, तिथून सुरू नवा ध्यास
खूप वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या वर्धा आणि विदर्भासाठी आता आशेची पहाट उजाडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इथून सुरू होतेय विकासाची नवी क्रांती. राजकारण नव्हे, विकास हेच माझं धोरण आहे,.
