Vijay Wadettiwar : दानाची जमीन सरकारच्या घशात
वक्फ विधेयकावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारने आणलेला वक्फ सुधारणा कायदा.
वक्फ विधेयकावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारने आणलेला वक्फ सुधारणा कायदा.
नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत भूकंप घडवणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. उपसंचालक उल्हास नरड यांना अटक, तर मुख्याध्यापक पराग पुडकेसह तिघे जेरबंद करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील शिक्षण.
महाराष्ट्रात कर्जमाफी न मिळाल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रोध वव्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे..
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुरवठ्यामुळे भंडारा रोड आणि तुमसर रोड रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होतोय. भारतीय.
पेंच सिंचन प्रकल्प पूर्ण होऊनही सुमारे 40 टक्के लाभक्षेत्र पाण्याविना कोरडेच आहे, ही गंभीर बाब समोर आली आहे. यावर नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश.
अकोल्यात तापमानाने अक्षरशः कहर केला असून 44 अंश सेल्सियसचा पारा गाठला आहे. या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. सूर्य महाराज रोज सकाळी.
‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले..
उमरेड एमआयडीसीतील अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर उत्पादन युनिटमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दहा कामगार जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी.
एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याने महायुती सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराचा केवळ 56 टक्के भाग.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या संत्रा उद्योगाला मोठी चालना देण्याचा संकल्प व्यक्त करत, पतंजलीच्या मेगा फूड पार्कमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शैली.