Maharashtra : राज्याच्या विकासाला नवीन सूर, रेल्वे प्रकल्पाचा महापूर
महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला ऐतिहासिक गती मिळाली आहे. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या भव्य प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधा भक्कम होतील आणि विशेषतः विदर्भ व मुंबईसारख्या भागांना मोठा.
