Gadchiroli : अवैध दारूवर पोलिसांचा रोडरोलर
गडचिरोली पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला मोठे यश मिळाले होते. तालुक्यातील 106 गावांपैकी तब्बल 64 गावे अवैध दारूमुक्त.
गडचिरोली पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला मोठे यश मिळाले होते. तालुक्यातील 106 गावांपैकी तब्बल 64 गावे अवैध दारूमुक्त.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शन घेऊन दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा आणि राष्ट्रीय.
काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकार मजबूत स्थितीत आहे. भाजप विकासकामांवर भर देत आहे. मात्र,.
भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी समाजवादी पक्षाच्या हिंदूविरोधी वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. त्यांनी जनतेला सत्य ओळखून योग्य उत्तर देण्याचे आवाहन केले. समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने होत.
भंडाऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत उत्कृष्ट शाळा आणि निपुण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देणाऱ्या या कार्यक्रमात शाळांच्या विकासात पालक-सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात.
देश भाजप-आरएसएसच्या फाळणीच्या राजकारणात अडकला, असा घणाघात करत राहुल गांधींनी हुकूमशाहीविरोधात काँग्रेसच्या तीव्र लढाईचे संकेत दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर कठोर शब्दांत टीका करत त्यांची तुलना.
नागपूर महानगरपालिकेने शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे भाडेपट्टे रद्द करून तातडीने टाळे लावण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेने शहरातील कायदा-सुव्यवस्था.
संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटला. अमोल मिटकरींनी त्यांच्यावर तीव्र टीका केली. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर.