काँग्रेसचे नागपुरातील प्रवक्ता उखडले Nitesh Rane यांच्या वक्तव्यावर
भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. केरळ मधील वायनाड हे पाकिस्तानसारखे आहे. त्यामुळे तेथून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जिंकून येऊ शकतात. भाजपचे.
