महाराष्ट्र

Ajit Pawar : महाराष्ट्राची तिजोरी मजबूत; विरोधकांची टीका निरर्थक

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विरोधक सातत्याने राज्यावर आर्थिक बोज असल्याचा आरोप करत आहेत. यावर आता खुद्द अर्थमंत्र्यांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या एक-दोन दिवसांत एकच गदारोळ.

Read More

Ajit Pawar : समाजातील तेढ थांबवणे हाच महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग

अजित पवार यांनी नागपूरमधील चिंतन शिबिरात समाजातील फूट आणि तेढ थांबवण्याचे ठाम संदेश दिले. त्यांनी न्याय, ऐक्य आणि पारदर्शकतेवर भर देत महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. नागपूर येथील चिंतन शिबिरात.

Read More

Nagpur : गरबा फक्त हिंदूंसाठी? पालकमंत्री बावनकुळेंची समतोल भूमिका

राज्यात लवकरच देवीच्या भक्तीचा सण म्हणजे नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. अशातच उपराजधानी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं आहे. नागपूर, ही महाराष्ट्राची उपराजधानी, गेल्या काही महिन्यांत एका.

Read More

Ravikant Tupkar : मंत्र्यांना तुडवून शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवू

भारताच्या शेजारी देशात नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध तेथील तरुणांनी सरकार विरोधात बंड पुकारलेला आहे. मात्र हा आक्रोश आता महाराष्ट्राच्या भूमीतही पोहोचणार का हा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. भारताच्या शेजारील नेपाळ देशात गेल्या.

Read More

Sanjay Gaikwad : शिंदेंचे शिलेदार कॅरम खेळतात तेव्हा…

महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच उलथापालथीचे राहिले आहे. कोणता पक्ष कोणाला सोडून जाईल आणि कोणासोबत युती करेल, हे कुणालाही ठाऊक राहत नाही. महाराष्ट्राने याचा अनेकदा अनुभव घेतले आहेत. राजकारण हे कधी कधी.

Read More

Raj Thackeray : मतदार याद्यांतून मतचोरीचा खेळ रोखा

राज ठाकरे अंबरनाथ येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आगामी निवडणुकींसाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करत मतदार याद्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन.

Read More

Prakash Ambedkar : आरक्षणाच्या ताटात वाटेकरी नको

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील ‘ओबीसी आरक्षण बचाव’ उपोषणाला भेट देत आंदोलकांना नवे बळ दिले. ढुलमुळ आणि दुटप्पी राजकारणाविरुद्ध त्यांनी कडवा इशारा देत ओबीसी समाजाला प्रामाणिक व एकजुटीच्या लढ्याचे आवाहन केले..

Read More

Gadchiroli : भूमाफियांचा डार्क कोड क्रॅक करणारी एसआयटी

गेल्या काही काळापासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या भूखंड घोटाळ्या विषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गडचिरोलीच्या जंगलकिनारी हिरव्यागार वादळात गुंतलेल्या या जिल्ह्यात, शासकीय आणि आदिवासींच्या रक्ताने.

Read More

Bacchu Kadu : गेट तोडून आत शिरले अन् कायद्याच्या जाळ्यात अडकले

काही दिवसांपूर्वी, बच्चू कडू यांनी जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयात हमीभावाच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल करत थेट गेट तोडून आत प्रवेश केला होता. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या.

Read More

Praful Patel : पालकमंत्र्यांची जबाबदारी फक्त झेंडावंदनापुरती नाही

विदर्भात येणारे मंत्री केवळ पर्यटनापुरते न येता खऱ्या अर्थाने जबाबदारी उचलावी, असा रोखठोक संदेश राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिला. चिंतन शिबिराच्या व्यासपीठावरून त्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!