महाराष्ट्र

Maharashtra : देवाभाऊ घेऊन येताहेत विकासाचे नवे युग

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतून प्रगतीचे नवे रोपटे फुलत आहे. या हरित क्रांतीचे नेतृत्व.

Read More

Corporation Election : पक्षांतराच्या मायाजाळात ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्ष बळकटीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा गाजावाजा सुरू.

Read More

Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर गदा आणली

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकारण तापले असून, मराठवाड्यात तणाव आणि ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त.

Read More

Devendra Fadnavis : आक्रमकपणा ठीक आहे, पण भान राखा

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर राजकीय तापमान वाढले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पडळकरांशी चर्चा करून भान राखण्याचा सल्ला.

Read More

Yashomati Thakur : भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला गटारात बुडवलं

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी अत्यंत वादग्रस्त शब्द वापरल्याने भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू असतात. पण.

Read More

Nagpur : संघाच्या शताब्दी वर्षाला काँग्रेसची ‘संविधान भेट’

महाराष्ट्रातील राजकारण सध्या गढूळ झाल्याचे दिसत आहे. अश्यातच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शंभर वर्षांचा महोत्सव साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या.

Read More

Dattatray Bharane : अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर ओढले संकटाचे सावट

राज्यात ओला दुष्काळामुळे 30 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. सरकार नुकसान भरपाईसाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. महाराष्ट्राच्या शेतजमिनींवर पावसाच्या अतिवृष्टीने एक काळा सावली पसरली आहे. राज्यभरातील.

Read More

Vijay Wadettiwar : कुणबी प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिकेची मागणी

राज्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपावर श्वेतपत्रिकेची मागणी पुन्हा राजकीय वादळ निर्माण करत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारताच, त्यांनी राजुरा मतदारसंघातील मतचोरीचे गंभीर आरोपही उघड केले आहेत. राज्याच्या.

Read More

Nagpur : काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे कमांडर ‘केतन ठाकरे’

महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच काँग्रेसने उपराजधानी नागपूरमध्ये युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात वारशाचे राजकारण लोकांना नवीन राहिलेले नाही. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत मुले.

Read More

Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांनी विकृतीला खतपाणी घालणे थांबवावे

महाराष्ट्राच्या राजकारणात गोपी पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नेहमीच.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!