महाराष्ट्र

Ajit Pawar : तिकीट माझ्या हातात, दिल्लीला नको विचारणा

महाराष्ट्रात लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. अशातच सुप्रीम कोर्टाने निवडणूक जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे..

Read More

Devendra Fadnavis : चहा विकणाऱ्या ब्रँडसमोर ठाकरे बंधूंचा ब्रँड झिरो

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट टिप्पणी केली आहे. राजकीय पटलावर ठाकरे.

Read More

Randhir Sawarkar : शेतकऱ्यांच्या आशेची निळकंठ सूतगिरणी पुन्हा कार्यान्वित

अकोल्याच्या मातीतून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा रुजवणारे रणधीर सावरकर, निळकंठ सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनातून विदर्भात समृद्धीची नवी पहाट घडवत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी सहकाराची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली आहे. पश्चिम विदर्भाच्या कापूस उत्पादक.

Read More

Chandrashekhar Bawankule : बनावटपणाचा शिरकाव रोखणार सरकार 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरपणा ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. उपसमितीच्या बैठकीत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश दिला. राज्य.

Read More

Birendra Saraf : स्थानिक निवडणुकींच्या तोंडावर महाधिवक्त्यांचा कायदेशीर रथ थांबला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उलथापालथीच्या वाऱ्यांनी गदारोळ उडवला आहे. राज्यात सातत्याने राजीनाम्यांचा सिलसिला सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात.

Read More

Maharashtra : भाजपच्या रिक्त जागांवर काँग्रेसचा रोजगार मेळावा

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला असताना काँग्रेसने नवीन खेळी करत जनतेच्या मनात घर करण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात सध्या.

Read More

Uddhav Thackeray : जय शहाच्या हट्टाने देशाच्या प्रतिमेचा चुराडा

उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील कार्यकर्ता प्रवेश सोहळ्यात केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला. त्यांनी राज्याचे कर्जबाजारीपण, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि परराष्ट्र धोरणातील त्रुटी उघड करून सत्ताधारी पक्षाला कठोर आव्हान दिले. शिवसेना.

Read More

Prakash Ambedkar : द्वेष, जातीयता अन् मृत्यूचे व्यापारी आहेत मोदी

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, मोदींच्या धोरणांचा फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि रिलायन्सला झाला आहे, तर जनतेला काही मिळाले नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते.

Read More

Cabinet Decision : द्रुतगती रस्त्यापासून संत्र्याच्या सुगंधापर्यंत, मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्याच्या विकासाच्या रथाला वेगवान धाव दिली आहे. प्रत्येक.

Read More

Nana Patole : महायुतीमुळे महाराष्ट्र कर्जाच्या गर्तेत

महाराष्ट्रावर कर्जाचे डोंगर उभे करून महायुती सरकार राज्याची तिजोरी लुटत आहे, असा स्फोटक आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवून मोदींच्या मित्रांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र विकण्याचा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!