महाराष्ट्र

Prakash Ambedkar : अराजकतेच्या व्याकरणात मोदींचे परराष्ट्र धोरण

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परराष्ट्र धोरणातील अराजकता आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मोदींचे नेतृत्व हे देशाच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणारे आणि जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याचे.

Read More

Acharya Devavrat : गुजरातच्या राज्यपालांच्या हाती आता महाराष्ट्राची धुरा 

आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारून आज राजभवनात पदाची शपथ घेतली. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे आणि सामाजिक कार्याच्या दीर्घ परंपरेमुळे या शपथविधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या गौरवशाली राजकीय परंपरेत आज.

Read More

Chandrashekhar Bawankule : क्रिकेटच्या नावाखाली राजकीय खेळी

नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. आशिया कपातील भारत–पाक सामना निमित्त ठाकरेंच्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंनी घणाघाती पलटवार करत राजकीय वातावरण तापवले आहे. दुबईत नुकत्याच सुरू झालेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान.

Read More

Devendra Fadnavis : बनावट दावेदारांना प्रवेश नाही 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या हितरक्षणासाठी आपली कटिबद्ध भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिले आहे. ओबीसीच्या हक्कांवर कुठलाही आघात होणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त.

Read More

Nitin Deshmukh : भारतीय क्रिकेटपटूंना करणार काळ्या रंगात ‘आऊट’

पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना देशभरात वादाचा विषय ठरत आहे. याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगलाच विरोध दर्शवला आहे. दुबईच्या मैदानात 14 सप्टेंबर 2025 रोजी, आशिया कप.

Read More

Cricket Controversy : पाकसोबत चौकार मारायचा की स्वाभिमान जपायचा?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ऑपरेशन सिंदूरनंतर ठरल्याने देशात संताप आणि राजकीय वाद पेटले आहेत. देशात काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण भारत हादरले होते. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात.

Read More

Akola ShivSena : औरंगजेबच्या कृत्यावर गंगाजलाची धार

अकोल्यात ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबच्या चित्रावर दूध अभिषेक केल्याने शहरात वाद उडाला. या घटनेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दर्शवली आहे. अकोला शहरात नुकताच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही सण.

Read More

Akola BJP : रवीभाऊ यांना माफी नाही मिळू शकत का?

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच अकोला भाजपचे चित्र सध्या विस्कटलेले दिसून येत आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला अनेक कार्यकर्ते सोडून गेले. ज्यानंतर त्यांची घरवापसीही झाली..

Read More

Maharashtra : महायुतीच्या ‘आका’ कारभारावर बच्चू कडूंचा प्रहार

बच्चू कडू यांनी राज्यातील कमिशन स्पर्धा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निष्फळतेवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जणू नाटकाचा केंद्रबिंदू बनला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक.

Read More

Vijay Wadettiwar : दहा ऑक्टोबरला नागपूरच्या रस्त्यावर ओबीसींचा हुंकार

महाराष्ट्रातील मराठा-ओबीसी आरक्षण वाद आणखीनच तीव्र झाला आहे. सरकारच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरुद्ध विदर्भात संघर्षाचा आवाज पेटला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद आता नव्या उंचीवर पोहोचला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!