Harshwardhan Sapkal : ऐश्वर्याची गाडी धावते, परिश्रमाची पावले थबकतात
हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील सामाजिक असमानतेवर ठोस प्रकाश टाकत आवाज उठवला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे आणि सत्ताधाऱ्यांच्या ऐश्वर्य प्रदर्शनाविरुद्ध त्यांनी जनतेच्या न्यायाचा प्रश्न उभा केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षितिजावर.
