Devendra Fadnavis : एकाही पाकिस्तानी नागरिकाला राज्यात राहू देणार नाही
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठाम निर्णय घेतले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिल पर्यंत भारत
