द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Nagpur : रेल्वेगाड्या धावणार आता अधिक विश्वासाने

नागपूर विभागाने प्रवासी धावत्या लूप रेषांवरील मोठ्या प्रमाणात ट्रॅक सुधारणा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या सुधारणा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, रेल्वे संचालन अधिक गुळगुळीत आणि वेळेवर होण्याची खात्री देतात. नागपूर

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती

जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले

Read More
महाराष्ट्र

Pahalgam Attack : दहशतीच्या छायेतून सुटका

पश्चिम विदर्भातून पर्यटनासाठी गेलेले नागरिक पहलगामच्या हल्ल्यातून सुखरूप परतत आहेत. अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या श्वास रोखून ठेवणाऱ्या क्षणांना आता दिलासा मिळाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील

Read More
महाराष्ट्र

Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे.

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत शरद पवारांचे पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आज चौकशी आयोगासमोर झालेली सुनावणी राजकीय

Read More
महाराष्ट्र

UPSC : यवतमाळच्या भूमीतून दिल्लीपर्यंत झलक

देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC 2024 च्या परीक्षेत यवतमाळच्या आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशात 142 वा क्रमांक पटकावत प्रेरणादायी यश मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिच्या या झंझावाती

Read More
महाराष्ट्र

Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात

छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे आहे, ज्याचा आम्ही ठाम विरोध करतो. केंद्रीय नेतृत्वाने लक्ष

Read More
महाराष्ट्र

Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक

भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते.मात्र सर्वजण सुरक्षित आहेत. राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने व्यवस्था केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची

Read More
महाराष्ट्र

Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचं वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये अडकून पडलं आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्यांनी तीच जागा पाहिल्याने कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरच्या सौंदर्यानं भारावून

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!