Maharashtra: अरेच्चा! सरकारच भरतंय कैद्यांचा जामीन; ऐकावं ते नवलच
केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यात गरीब कैद्यांसाठी मोठी दिलासादायक योजना जाहीर केली आहे. पैशाअभावी जामीन न मिळालेल्या कैद्यांची रक्कम आता सरकार भरणार, ज्यामुळे अनेकांना स्वातंत्र्याची संधी मिळणार
