Devendra Fadnavis : त्रिभाषेच्या त्रिवेणीत मतांचे मेघगर्जन
राज्य सरकारच्या ‘तिसरी भाषा सक्ती’ निर्णयानंतर उसळलेल्या वादळात आता शांततेचा सूर उमटू लागला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संबंधितांशी सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने शालेय
