उद्धव ठाकरे स्वीकारतील फडणवीस अन् Narendra Modi यांचं नेतृत्व
शिवसेना एकनाथ शिंदे गटात लवकरच फूट पडणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता रवी राणा यांनी भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक आटोपली आणि महायुतीचे सरकार स्थापन
शिवसेना एकनाथ शिंदे गटात लवकरच फूट पडणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता रवी राणा यांनी भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक आटोपली आणि महायुतीचे सरकार स्थापन
पद्म पुरस्कारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यानं बाजी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्र शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील नैसर्गिक
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं राज्यभरात चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना फोन केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
महायुती सरकार मधील काही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलले जाणार आहेत. मंत्रिमंडळातील खाते वाटपानंतर महायुती सरकारमध्ये अद्यापही नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते. परंतु सर्व आमदारांनी विनंती केल्यानंतर ते तयार झालेत. गुलाबराव पाटील यांनी हा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त
केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रतील 14 दिग्गजांचा सामावेश आहे. केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे विविध क्षेत्रात
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर नाना पाटोळे यांनी केले भाष्य. तर महायुती सरकारवर केली टीका. राज्यात पार पडेलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते.
नागपूर शहर पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आला आहे, कारण शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याला समोर करून त्याच्या एन्काऊंटरचा करण्याचा कट रचण्यात आला. खरा आरोपी अक्षय शिंदे नाही, असे जितेंद्र आवड म्हणाले. बदलापूर येथील एका शाळेत
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्या सभागृहात कार्यक्रम