Devendra Fadnavis : भाषणांचं पान खाऊन पोट भरत नाही
महायुतीच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवत, मराठी माणसाचं पोट भाषणांनी नाही, कामांनी भरतं, असा टोला लगावला. मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी