Birendra Saraf : स्थानिक निवडणुकींच्या तोंडावर महाधिवक्त्यांचा कायदेशीर रथ थांबला
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उलथापालथीच्या वाऱ्यांनी गदारोळ उडवला आहे. राज्यात सातत्याने राजीनाम्यांचा सिलसिला सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात
