Nana Patole : सीमेवर विजयी, पण ‘व्हाइट हाऊस’ पुढे नम्र
पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत कडक प्रत्युत्तर दिलं. मात्र युद्धसदृश वातावरणात अचानक युद्धबंदी जाहीर झाल्याने आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे..
