Randhir Sawarkar : मातीच्या पायवाटांना मिळाली डांबरी दिशा
शेतीला पोहोचणारे पांदन व शेत रस्ते हे ग्रामीण विकासाची खरी नाळ आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून या रस्त्यांना मजबूत आणि बारमाही रूप देण्यासाठी व्यापक योजना आखली जात आहे. शेतकऱ्याच्या घामाला.
