Prakash Ambedkar : मतांची चोरी ओळखली, पण उशिरा जाग आली
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कथित मतचोरीवर निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी यावर प्रतिक्रिया देत, सत्य उघड झालं, पण फार उशिराने, असा टोला लगावला. लोकशाहीचा किल्ला ढासळतोय की काय,.
