Maharashtra : अनुकंपेची ज्योत, आता विभागनियुक्तीच्या वाऱ्यावर
आता अनुकंपाधारक उमेदवारांना नोकरीसाठी विभाग निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला असून, नियुक्ती प्रक्रियेला गती मिळणार आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. घरात वडिलांचे.
