Nitin Gadkari : जातीनं नाही, ज्ञानाने उजळतो दीप यशाचा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना, जातीपेक्षा शिक्षण, कौशल्य आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाची असल्याचा ठाम संदेश दिला. आपल्या अनुभवातून त्यांनी समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार मांडले. नागपुरात नुकत्याच पार.
