Harshwardhan Sapkal : महायुतीच्या भ्रमाचा भोपळा फुटला
राज्यातील शेतकरी, बेरोजगार आणि महिलांच्या प्रश्नांकडे महायुती सरकारने दुर्लक्ष केल्याने जनतेत असंतोष वाढला आहे. काँग्रेस पक्षाने या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यव्यापी संघर्षाची तयारी सुरू केली आहे. राज्यातील शेतकरी, बेरोजगार.
