महाराष्ट्र

Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज

अकोल्याच्या राजकारणात सध्या एकच गजर आहे, देवा भाऊ येत आहेत. आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर भाजपने स्वागतासाठी उभारले विकासाच्या आशेचे व्यासपीठ. घरावर तुळशीपत्र ठेवून, निष्ठेची सावित्रीसारखी साधना करणारे मूर्तिजापूरचे.

Read More

Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता सरकारच्याच आमदारांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे संजय गायकवाड यांनी थेट विधान करत ही योजना राज्याच्या आर्थिक अडचणीस कारणीभूत ठरत असल्याचे.

Read More

Ramesh Chennithala : उत्सव होता विधानसभेचा, खून झाला लोकशाहीचा

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या मतांवर संशयाची सावली गडद झाली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही निवडणूक नव्हे, तर लोकशाहीचा योजनाबद्ध खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते.

Read More

Nana Patole : निवडणूक आयोग नव्हे, हे तर भाजपा आयोग

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहून संपूर्ण राज्यातलं वातावरण तापवलं आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतपेटीतच जर शंका निर्माण झाली, तर.

Read More

Devendra Fadnavis : आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला; आरडाओरडा नको

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय वादळ निर्माण केलं, आणि फडणवीसांनी त्यावर तुटून पडत थेट प्रत्युत्तर दिलं. लोकशाहीच्या मंचावर हे शब्दांचे शरसंधान अधिकच तीव्र झालं आहे. देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी.

Read More

BJP : गोष्टींच्या दुनियेत राहिलात, आता सत्ता विसरा वास्तवात

पुढची सत्ता हवी असेल तर विकासाचं स्वप्न आणि कृती दोन्ही लागतात, निव्वळ घोषणांनी नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी आणि शरद पवार यांना सत्ता विसरा, असा इशारा.

Read More

Vijay Wadettiwar : मॅच फिक्सिंगचं सरकार आम्ही उघड करणार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत निवडणुकीतील गडबडीचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे.

Read More

Akola : मदन भरगड यांनी मोडला पंजा; मनगटावर घडयाळ

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मोठी राजकीय हलचल निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अकोल्याच्या राजकारणात सध्या नव्या वाऱ्यांची.

Read More

Devendra Fadnavis : कायदा महत्त्वाचा, पण कुणाच्या बापाचा माल नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामांवर गंभीर लक्ष ठेवले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सुनावणी करत कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील.

Read More

Harshwardhan Sapkal : आठ टक्क्यांची उडी संशयास्पद, आयोग मौन का?

राहुल गांधींच्या लेखानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान फिक्सिंगचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. काँग्रेसने आकडेवारीसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मशाल मोर्च्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!