Bacchu Kadu: बलिदान देणार, पण सरकारला झुकवणार
तुकडोजी महाराजांच्या चरणी अन्नत्यागाचा संकल्प घेत, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मैदानात उतरले आहेत. नेता उपाशी राहील, पण शेतकरी वाचला पाहिजे, या निर्धारासह त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न.
