महाराष्ट्र

Bacchu Kadu: बलिदान देणार, पण सरकारला झुकवणार

तुकडोजी महाराजांच्या चरणी अन्नत्यागाचा संकल्प घेत, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मैदानात उतरले आहेत. नेता उपाशी राहील, पण शेतकरी वाचला पाहिजे, या निर्धारासह त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न.

Read More

Parinay Fuke : तीन दशकांच्या काळोखाला न्यायाचा प्रकाश

सुमारे तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर न्यायाचं पीक उगवलंय. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या लढ्यामुळं अन्यायाचं सावट हटलं. भंडाऱ्यातील बळीराजाला आत्मसन्मान परत मिळाला आहे. भंडाऱ्याच्या राजकारणात.

Read More

Suresh Bhoyar : मतदानात सर्वाधिक सहभाग बोगस मतदारांचा

संपूर्ण राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधींच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच, नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य.

Read More

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मूक गूढ

न्यायालयीन कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात निर्णायक वळण आले आहे. या प्रकरणात कायद्यातील त्रुटी, आणि स्वतंत्र SIT स्थापनेची मागणी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. परभणी जिल्ह्यातील संविधान शिल्पाच्या.

Read More

Mohan Bhagwat : जातीभेद विसरून एक समरस राष्ट्र बांधण्याची गरज

मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत समाजातील जातीभेद दूर करून समरस आणि सर्वसमावेशक राष्ट्रनिर्मितीची गरज व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात.

Read More

Nitin Gadkari : प्रकल्पांचे भूमिपूजन म्हणजे केवळ निवडणुकीचे हत्यार

नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा ठाम शैलीत भाष्य करत थेट आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच.

Read More

Congress : मोदींची गोष्ट म्हणजे, बोलाचा भात, बोलाचीच कढी 

भाजप सरकारच्या आश्वासनांची पडताळणी व्हायला हवी, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या वचनाचा हिशोब मागण्यात आला आहे. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, पण.

Read More

Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या प्रमाणातील अनियमिततेचा आरोप करून राजकारणात खळबळ उडवली आहे. यशोमती ठाकूर यांनीही भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उभे केले आहेत. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य.

Read More

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रतीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक.

Read More

Anil Deshmukh : मुख्यमंत्री जनतेचे लक्ष भरकटवत आहे

काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर निवडणूक चोरी केल्याचा आरोप केला केल्याने राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उसळले आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!