महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केलेल्या वादग्रस्त विधानावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा.

Read More

Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे

जलजीवन मिशनच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या योजनांमध्ये वेग नसल्याने प्रशासन आता गंभीर झालं आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी थेट हस्तक्षेप करत ठेकेदारांना जबाबदार धरत कठोर निर्देश जारी केले. ‘जल ही.

Read More

Prakash Ambedkar : वंचितांच्या हातात वैद्यकीय साधनांऐवजी दगड का?

जळगावमध्ये आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आल्याने राजकीय वाद सुरू झाले आहे. नवा जीव रस्त्यावरच जन्माला आला, पण या आनंदाच्या क्षणी मानवतेला मोठा अपमान.

Read More

Harshwardhan Sapkal : ढेकळ्यांचे पंचनामे अन् हमीभावाच्या आश्वासनांचं स्मशान 

हमीभावाच्या नावाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासनांची शिधा दिली, पण त्यांच्या पदरात पुन्हा निराशाच पडली आहे, असे म्हणत काँग्रेसने सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला.

Read More

Pravin Datke : नागनदीला गुदमरणाऱ्या गाळात मनपाचे जबाबदारीचे भान हरवले 

नागपूरच्या हृदयातून वाहणारी नागनदी आज स्वतःच मदतीसाठी हाक देताना दिसतेय. सफाईच्या नावावर केवळ दिखावा झाल्याने थोडक्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि समस्या उफाळून आली. नागपूर शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी.

Read More

Historical Icon : नागपूर रेल्वे स्थानकासाठी रघुजी भोसले नावाची साद

नागपूर रेल्वे स्थानकाला आंबेडकर, हेडगेवार, बख्त बुलंद शहा यांच्यासह इतर महापुरुषांच्या नावांच्या शिफारशीनंतर ऐतिहासिक योध्याचे नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नागपूर हे केवळ भौगोलिक दृष्टिकोनातूनच.

Read More

Devendra Fadnavis : ई-फाईल्स स्वीकारा, आता कागदपत्रांना विसरा

महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कागदाऐवजी ‘ई-फाईल्स’चं युग सुरू होणार आहे. सरकार बदललं की नुसते चेहरेच नाही, तर पद्धतीही बदलतात, हे.

Read More

Maharashtra : विद्येच्या मंदिरांतून गुरु हरवले 

शाळा सुरु आहेत, विद्यार्थीही हजेरी लावत आहेत… पण वर्गात शिक्षकच नाहीत. नव्या संचमान्यतेतील त्रुटींमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळा ‘विनाशिक्षकी’ होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या संचमान्यता धोरणामुळे जिल्ह्यातील शिक्षण.

Read More

Akola Shiv Sena : ठाकरेंचे तीन ‘मशाल’धारी मुंबईत

अकोल्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या वाटेवर आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे यांचे तीन मशालधारी मुंबईत तळ ठोकून असल्याने शिवसेनेतील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याच्या शिवसेनेत घडणाऱ्या.

Read More

Gadchiroli : वैनगंगेच्या कुशीतून पुन्हा उसळणार जलरूपी महाप्रवाह 

वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज लवकरच आपल्या जलद्वारांचे कवाड उघडणार आहे. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच पूरनियंत्रणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील महत्वाचा जलस्रोत.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!