Vijay Wadettiwar : हे करू, ते करू करणार अन् शेतकरीच सरकारला गाडणार
पावसाने राज्यात कहर माजवला असताना, सरकार मात्र केवळ घोषणांच्या पाऊसपाणीवरच थांबले आहे. या निष्क्रियतेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वीजेसारखी टीका करत थेट सत्ताधाऱ्यांना बांधावर नेऊन उभं केलं आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याने.
