Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही महायुतीतील काही नेत्यांना अद्यापही धडा मिळालेला दिसत नाही; शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता त्यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्च्यांवर भारी.
