महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी मोदींचा सत्कार करावा

जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आगामी जनगणनेमध्ये केंद्र सरकारने पाऊल उचलत जातीनिहाय मोजणीचा निर्णय.

Read More

Yavatmal : बालविवाह थांबवले, भविष्य वाचवले 

पूर्वी परंपरेच्या नावाखाली बालविवाह सामान्य मानले जायचे. पण आज हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, परंतु काही मानायला तयार नसतात. तर काहींना बालविवाह थांबवण्याचे महत्त्व कळते. याच जाणिवेचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील.

Read More

Yashomati Thakur : जातनिहाय जनगणनेचा विजयी शंखनाद

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली. अखेर केंद्र सरकारला ही मागणी मान्य करून जनगणनेला मंजुरी द्यावी लागली. देशाच्या राजकीय पटावर एका महत्त्वपूर्ण निर्णयाची नोंद झाली.

Read More

Harshwardhan Sapkal : जनगणना स्वागतार्ह, पण निवडणुकीपुरती नको

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या.

Read More

Prakash Ambedkar : जनगणना म्हणजे सरकारची गोंधळात टाकणारी भूमिका 

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी हा निर्णय जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी घेतल्याचा आरोप केला आहे..

Read More

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निकालात विदर्भाचे विद्यार्थी झळकले 

नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेत विदर्भातील जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत टॉपर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्याध्यापक.

Read More

Devendra Fadnavis : पिता म्हणून घेतलेला निर्णय, मुख्यमंत्री म्हणून लाभलेला गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ‘वर्षा’ बंगल्यात गृहप्रवेश करत भावनिक क्षण साजरे केले. कन्या दिवीजाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या पित्याच्या संवेदनशील निर्णयाने सर्वांचे मन जिंकले. राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे.

Read More

Manoj Jarange : सरकारला जनगणनेची आवश्यकता नाही 

केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी या निर्णयावर सवाल उपस्थित करत जनगणनेची गरजच.

Read More

Chandrashekhar Bawankule : मोदींच्या निर्णयाने विरोधकांची बोलती बंद

मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर देशभर चर्चा सुरू आहे. या निर्णयावर विरोधकांनी मौन बाळगल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने नुकताच घेतलेला जातीनिहाय जनगणना करण्याच्या.

Read More

Prakash Ambedkar : काँग्रेसने दलितांचा लढा चोरून आपला केला

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले मुद्दे चोरून त्यांना स्वतःचे म्हणून सादर केल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं हे नवीन नाही, मात्र अलीकडील आरोपांची तीव्रता काही.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!