महाराष्ट्र

Nagpur : महाराष्ट्र दिनाला काळा दिवस घोषित करत झेंडा फडकवला  

उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीने काळे झेंडे फडकावत जोरदार आंदोलन केलं. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सवात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, त्या दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये मात्र या.

Read More

Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी

बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या उत्सवाऐवजी गोंधळ उडाला, कारण शाळेतील मुख्याध्यापकांवर संतप्त ग्रामस्थांचा राग उसळला. आरोप होते विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचे, आणि शिक्षा मिळाली थेट जमावाकडून. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी.

Read More

BJP : जे फक्त मागणी करत राहिले, त्यांनी आता मौन धरले

जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र भाजपकडून सर्वत्र गौरव करण्यात येत आहे. नवभारताच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जातनिहाय.

Read More

Prakash Ambedkar : शिंदे–पवार सावध व्हा, अजगर गिळून टाकेल

नुकताच महायुती सरकारने शंभर दिवसांचा निकाल जाहीर केला असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे. राजकारणात वक्तव्यांमधून किती आग धगधगते, हे वंचित बहुजन.

Read More

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी मोदींचा सत्कार करावा

जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आगामी जनगणनेमध्ये केंद्र सरकारने पाऊल उचलत जातीनिहाय मोजणीचा निर्णय.

Read More

Yavatmal : बालविवाह थांबवले, भविष्य वाचवले 

पूर्वी परंपरेच्या नावाखाली बालविवाह सामान्य मानले जायचे. पण आज हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, परंतु काही मानायला तयार नसतात. तर काहींना बालविवाह थांबवण्याचे महत्त्व कळते. याच जाणिवेचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील.

Read More

Yashomati Thakur : जातनिहाय जनगणनेचा विजयी शंखनाद

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली. अखेर केंद्र सरकारला ही मागणी मान्य करून जनगणनेला मंजुरी द्यावी लागली. देशाच्या राजकीय पटावर एका महत्त्वपूर्ण निर्णयाची नोंद झाली.

Read More

Harshwardhan Sapkal : जनगणना स्वागतार्ह, पण निवडणुकीपुरती नको

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या.

Read More

Prakash Ambedkar : जनगणना म्हणजे सरकारची गोंधळात टाकणारी भूमिका 

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी हा निर्णय जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी घेतल्याचा आरोप केला आहे..

Read More

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निकालात विदर्भाचे विद्यार्थी झळकले 

नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेत विदर्भातील जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत टॉपर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्याध्यापक.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!