Prakash Ambedkar : मी मोदी असतो, तर युद्ध पुतीनसारखं चालवलं असतं
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, भारतीय लष्कर पाकिस्तानविरोधात कारवाईस सज्ज आहे. केंद्र सरकारने आता निर्णय घ्यावा. पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत.
