महाराष्ट्र

Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात

गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे.

Read More

Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा नागपूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर नागपुरात संतापाचा उद्रेक.

Read More

Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यात शोककळा पसरली आहे. काश्मीरमधील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी.

Read More

Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती

जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले.

Read More

Prakash Ambedkar : जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटकांचा बचाव

प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू काश्मीरमधील अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षित परताव्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी त्यांची परतफेड सुनिश्चित केली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक.

Read More

Pahalgam Attack : दहशतीच्या छायेतून सुटका

पश्चिम विदर्भातून पर्यटनासाठी गेलेले नागरिक पहलगामच्या हल्ल्यातून सुखरूप परतत आहेत. अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या श्वास रोखून ठेवणाऱ्या क्षणांना आता दिलासा मिळाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील.

Read More

Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल

तापत्या उन्हाच्या कहराने हैराण झालेल्या अमरावतीकर वाहनचालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी काही तासांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत.

Read More

Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे..

Read More

Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत शरद पवारांचे पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आज चौकशी आयोगासमोर झालेली सुनावणी राजकीय.

Read More

UPSC : यवतमाळच्या भूमीतून दिल्लीपर्यंत झलक

देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC 2024 च्या परीक्षेत यवतमाळच्या आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशात 142 वा क्रमांक पटकावत प्रेरणादायी यश मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिच्या या झंझावाती.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!