Atul Londhe : सरकारला जेपीसीमध्ये कलम दर कलम चर्चा नको
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर सरकारवर तीव्र टीका करत आरोप केला की विरोधकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सरकार विधेयक जबरदस्ती पारित करत आहे. भाजपकडून एक एप्रिल रोजी सर्व.
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर सरकारवर तीव्र टीका करत आरोप केला की विरोधकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सरकार विधेयक जबरदस्ती पारित करत आहे. भाजपकडून एक एप्रिल रोजी सर्व.
माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पूर्व विदर्भातील तीव्र उष्णता आणि थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. भंडारा-गोंदियासह संपूर्ण पूर्व विदर्भात उन्हाळ्यात.
वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण कुटुंबाच्या किडनी विक्रीची जाहिरात दिली. सरकारच्या अपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनामुळे आणि शेतीतील तोट्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रात सध्या शेतकरी आणि कर्जमाफीवरून पक्ष.
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत आहे. सरकार विरोधकांवर अन्यायकारक कारवाया करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करत दडपशाहीचा आरोप लावला. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट.
देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होत आहे. अमरावतीकरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले आहे. विदर्भाच्या या महत्त्वाच्या शहरात आता विमानतळ पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 विरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. त्यांनी हे विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर.
भंडारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर.
राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत आहेत. हे आरोप प्रत्यारोप धर्म, इतिहास आणि संस्कृतीवर उठले आहे. आता या वादाने वैयक्तिक जीवनावर देखील ठसे उमटवले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भाजपचे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या मोदींविषयीच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राऊतांच्या दाव्याला राजकीय स्टंटबाजी ठरवत भाजपविरोधातील द्वेषाचा कावीळ झाल्याचा आरोप केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केले. नागपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. स्थानिक.